*आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम...*
काल मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुरा गोरे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सर्व नुकसानीची माहीती देऊन नागरीकांना भरपाई देण्याची मागणी केली होती तसेच रस्त्याची दुरुस्ती व पुल बनवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
बुधवार दिनांक २३ /९/२०२५ रोजी आपले लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन.सांगोला तालुक्यात झालेल्या पिकांचे , रस्त्याचे ,पुलाचे व घरांचे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांना दिली. व मा.मुख्यामंत्री साहेबांनी सर्व माहीती वाचुन त्यावर ताबडतोब उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी गेले चार पाच दिवसात बहुतांश भागांना भेटी दिल्या व झालेल्या नुकसानीची माहीती आज तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळविल्याने आमदार साहेबांच्या कामाचे कौतुक सगळीकडे होत असल्याचे माहीती भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
.jpg)
!doctype>
Post a Comment
0 Comments